17 मे सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
- यवतमाळ.
०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
- ११ जुलै.
०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
- १९९३.
०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
- १९७२.
०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
- गडचिरोली.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
No comments:
Post a Comment