General Knowledge 16th June | 16 जून सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here
०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?
- दहा वर्षांनी.
०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे ?
- गुजरात.
०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.
०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?
- गुजरात व महाराष्ट्र.
०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?
- छोटा नागपूर.
*for Daily General Knowledge Post*
`Join telegram channel`
वर्षभराचे दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
No comments:
Post a Comment